महाराष्ट्राला किल्ल्यांचा अभूतपूर्व इतिहास आहे.शिवरायांच्या पत्रात उल्लेख हि आलेला आहे कि, "माझा एक एक गड एक एक वर्ष शत्रूला झुंजवत ठेवेल".इतिहासात तसे घडले सुद्धा.परंतु जसा काळ बदलला तसेच किल्ल्यांबरोबर छोटे कोट , गढ्या , वाडे जन्माला आले.ह्या गढ्या ,वाडे मराठेशाहीतील महत्वाच्या सरदारांनी बांधले आणि त्यांचा विस्तार त्यांच्या वंशजांनी केला. शिवछत्रपतींच्या काळात वतन देण्यावर बंदी होती … Continue reading सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग १